बळवंत मनवर, पुसद मो. 98229 29469
___________________________
पुसद पोलीस स्टेशन शहरच्या हद्दीतील येत असलेल्या मौजा वरुड व मोहा या गावाला लागुन असंलेला गणुनाईक तांडा येथे गेल्या दोन वर्षा पासुन खुले आम वरळी मटका,चालु असुन याकडे पोलीस प्रशांसनाचे दुर्लक्ष म्हणाव की ओले हात होत असल्याच समजाव देशी दारु,गावठी दारू खुले आम विक्री करीत असुन याकडे पोलीस प्रशांसनाचे दुर्लक्ष म्हनाव की हप्ते खाऊ धोरण म्हनाव हेच कळेना…?
वास्तविक पहाता पोलीस प्रशांसन ,हे मुदामच डोळे झाक पणाचे सोंग घेऊन मटका किगंला पाठीशी घालत आहेत.की काय
या संदर्भ अनेक वेळा मटका बंद करा देशीदारूचे व्यवसाईकान वरती कार्यवाही करण्या एवजी थातुर-मातुर ताकीद दिल्या जात असल्याचे कळते आणी त्यांचे दुकाने बंद न करता खुले आम देशीदारूचा व्यवसाय व वरळी मटका सुरु असुन त्या व्यवसाईकाना पाठबळ मिळत आहे हा प्रकार स्वतः उघड्या डोळ्यानी पहावयास मिळत आहे, त्यांच्यावरती कडक कार्यवाही करन्यास असमर्थ पोलीस प्रशांसन कुठे तरी कमी पडत आहे. असे अनेकदा सागुन देखील तात्पुरती ताकीद देण्या ऐवजी कॉल करून समोरच्या व्यवसाईकाना कॉल करुन सतर्क करतात अरे बाबा स्टेशन मधुन गाडी येत आहे तुम्ही बंद ठेवा असा सर्रास प्रकार सुरु आहे.त्यामुळे व्यवसाय करनाऱ्या अवैद्ध धदयावाल्याचे मनोबल वाढत आहे. सदर या अवैद्ध धदयामुळे शाळकरी मुले,व सर्व साधारण कुटुबातील सामाण्य व्यक्तीच्या कुंटुबांवर उपासमारीची वेळ येत आहे कारण त्यांच्या घरातील एका बाईच्या भरोशावर घर चालते आणी त्यांच्या मुलाच्या शिक्षनावर पाणी पडत आहे कारण दोनशे रूपयांनी बाईनी मोलमजुरी करुन आपले कुटुबं जगवावे की स्वतःच्या नवऱ्याला दारु पिण्यासाठी शंबर रुपये द्यावे त्यामुळे पोलीस प्रशांसनाने हा अवैद्ध धंदयावर जर आळा घातला आणी कुठेना कुठे हा प्रकार थांबवला तर कोणत्याही कुंटुबांचे संसार उघडयावर येणार नाहीत.या करिता पोलीस कर्मचाऱ्यानी अशा मटका किगंला पाठबळ का द्यावे…?अशा या घोस खुरीमुळे जो येईल तो मटका किंग होतो या पाठीमागे कोणाचे पाठबळ असावे हे कळायलाच मार्ग नाही तात्पुरतीच मात्र कार्यवाही दिन जाओ पैसा आयो अशी गत पुसद शहराची झाली आहे त्यामुळे शहरात ग्रामीण भागात वरळी मटक्याला आणी देशी दारूला उत आला आहे या संपुर्ण बाबीकडे पोलीस आधिक्षक साहेबानी जातीने लक्ष घालुन चालु असलेले अवैद्ध धंदे बंद करण्यात यावे. असे या वेळी मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशध्यक्ष बळवंतभाऊ मनवर यांनी इशारा दिला आहे
सदरील अवैद्ध धंदे अर्थात देशीदारु आणी मटका हे जर दोन दिवसाच्या आत बंद न केल्यास या विषयी लोकशाही मार्गाने पोलीस अधिक्षक कार्यालय यवतमाळ येथे उपोषणास बसावे लागेल असा देखी इशारा दिला आहे तात्पुरती कार्यवाही नको सुरु असलेला वरळी मटका व देशीदारू कायम स्वरूपी बंद करण्यात यावी.




