LATEST ARTICLES

स्थानिकांना “टोल फ्री” करा, अन्यथा शिवसेनेचे “फ्री स्ट्राईक” आंदोलन 

▪️साकोलीत ३० दिवसांचा अल्टिमेट ; रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा ; निवेदन सादर ✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी) साकोली(दि.26मे):-टोल नाका पासुन दहा कि.मी. अंतरावर असलेल्या सर्व गावांतील सर्व...

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या ६२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥ त्यांचा जन्म सन -१८८९ सालातील...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

▪️जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.26मे):-पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी राज्यात प्राणी क्रुरता...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

▪️उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.26मे):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे 2026 पर्यंत घेण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण...

डोळ्यांची डॉक्टर, समाजभूषण’ श्रीमती अनुसयाबाई सावळेराम डबडे

सामान्य स्त्री ही केवळ एक गृहिणी किंवा कुटुंबापुरती मर्यादित न राहता आपल्या अफाट कर्तृत्वाने ती घरापासून ते समाजापर्यंत एक नवा आदर्श निर्माण करू शकते....

हिमालयाची सावली ; त्यागमूर्ती माता रमाई        

आज २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका...

मोदी जी, आपका डंका पिटते-पिटते यह भद कैसे पिटने लगी?

2014 में ‘महानायकत्व’ के अजीबोगरीब दर्प से भरे नरेंद्र मोदी लोकसभा चुनाव जीतकर प्रधानमंत्री बने और उन्होंने ताबड़तोड़ विदेश यात्राएं शुरू कीं, तो उनके...

5000 बुज़ुर्गों का सहारा बनेगा दुनिया का सबसे बड़ा मुफ्त वृद्धाश्रम

✒️प्रतिनिधी मुंबई(अनिल बेदाग) मुंबई(दि.24मे):- “जब परिवार साथ छोड़ देता है, तब सबसे ज़्यादा ज़रूरत सम्मान और अपनापन की होती है।” यही भावना गुजरात के राजकोट...

वीबी ग्राम-जी : ग्रामीण रोज़गार कार्यक्रम पर दोहरा हमला

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी कानून (मनरेगा) संभवत: स्वतंत्रता के बाद बनाया गया सबसे कारगर कानून था। यह कानून रोजगार निर्माण की महज...

कॉक्रोच जनता पक्ष : व्यवस्थेच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून उठलेला जनतेचा आवाज

▪️जनतेला आता फक्त घोषणांची नाही, तर प्रामाणिक पर्यायाची गरज आहे          आजच्या भारतीय राजकारणात पक्षांची संख्या वाढत चालली आहे, पण विचारांची उंची...