लोकमाता अहिल्यामाई होळकर
यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांचा पराक्रमी, धगधगता, क्रांतिकारी इतिहास समजून घेण्यासाठी आपल्या घरी बसून लिहिता येणारी भव्य निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
————————
*प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस*
5,00,000/- (पाच लाख)
(1,00,000/- रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके)
————————
*द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस*
3,00,000/- (तीन लाख)
(50,000/- रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके)
————————
*उत्तेजनार्थ 20 बक्षीसे*
*3,000/-* (प्रत्येकी तीन हजारांची पुस्तके)
———————–
विषय : *लोकमाता अहिल्याबाई होळकर जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता*
————————
मार्गदर्शक समिती
मा. बबनराव रानगे, डॉ. वर्षा चौरे
ॲड. मंचकराव डोणे, मा. अनिल म्हमाने
————————
भव्य निबंध लेखन स्पर्धेची वैशिष्टे
1. सहभागी प्रत्येकास मिळणार 1,000/- रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र.
2. अंतिम तारीख : 30 जून, 2025
3. अधिकची माहिती हवी असल्यास 9890554340 या नंबरवर आपल्या नावाचा संदेश पाठवा.
————————
*नियम व अटी लागू….*
————————
आयोजक
*लोकमाता अहिल्यामाई विचारमंच व मानवतावादी सांस्कृतिक चळवळ*
————————
आयोजन समिती
अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, आदित्य म्हमाने, ॲड. हर्षवर्धन विवेकी, अमिरत्न मिणचेकर, नमिता धनवडे, दिशा तरटे, भूमी पासवान
————————
संपर्क : 9890554340 (फोन करण्याची वेळ-सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00)




