सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
खटाव(दि.24जुलै):-सोमवारचा दिवस प्रत्येकाला आपल्या कामाला हजेरी लावण्याची घाई असताना पश्चिम महारष्ट्र मधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने पुण्यापासून ते पनवेल पर्यंत पर्यटनाचा आनंद मात्र लुटला.
पुणे बायपास रस्त्याने जाणारे वाहतूक तब्बल चार तास कोळंबली तर पुढे येऊन मेघा हायवेला अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर लोणावळ्यामध्ये घाटात दरड कोसळल्यामुळे तू कुंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागले.
एसटी बस ट्रक लक्झरी यांना तसं ताटकळावे लागले लहान वाहनांची वाहतूक खोपोली मार्गे वळवण्यात आली प्रवाशांनी मात्र दुखी पाऊस धबधबा याचा मनमुराद आनंद लुटला. प्रवास करताना वाहतूक कोंडी आणि पाऊस याचा अंदाज घेऊनच प्रवास करावा असे प्रवाशा ंचेच मत येत आहे.




