सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : दलित पॅंथर संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मारक सांस्कृतिक भवन पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून १९७२ची दलित पॅंथरच्या ५१ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
त्यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ साहेब तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक,मार्गदर्शक,स्वागताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.डाॅ.घनश्याम भोसले साहेब, मा.राजेशजी सोनवणे राष्ट्रीय सरचिटणीस, मा.जगदीश भाई इंगळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मा.सुभाष लाठकर राष्ट्रीय कोषाध्यक्ष, मा.अरविंद मोरे केंद्रीय उपाध्यक्ष, मा.कविताताई भोंडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी, मा.रमाताई आहिरे महाराष्ट्र सरचिटणीस महिला आघाडी, मा.प्रमोदजी लोखंडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, मा.अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, मा.अरविंद धुळेकर महाराष्ट्र उपाध्यक्ष, मा.रोहित अहिवळे महाराष्ट्र सरचिटणीस, मा.मुंबई प्रदेशाध्यक्ष रोहित भंडारी, मा.सुनील गायकवाड महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख पत्रकार, मा.जयवंत कांबळे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष मा.अंकुश आव्हाडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.आकाश भोंडे, पुणे शहराध्यक्ष मा.संजय नडगेरी, मा.अतुल पवार पुणे शहर उपाध्यक्ष, मा.परशुराम कुंभार पुणे शहर सचिव, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मा.मिलिंद भाऊ गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी मा.रेखाताई सूर्यवंशी, मा.अनिताताई गायकवाड पुणे शहराध्यक्ष, मा.अनुराधा ताई अवघडे पुणे शहर संघटक, मा.सामीना शेख हडपसर विधानसभा अध्यक्ष महिला आघाडी, मा.बाळासाहेब पवळे हडपसर विधानसभा अध्यक्ष, मा.समाधान देवकुळे विद्यार्थी संघटना अध्यक्ष म्हसवड शहर, मा.लखन लोखंडे युवा पॅंथर कार्यकर्ते, मा.बाबू होळीकेरी व दलित पॅंथरचे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पदाधिकारी व महिला पदाधिकारी व पॅंथर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी घोषणा केले की जिथे जिथे अन्याय होईल तिथे अन्याया विरोधात राज्यभर दलित पॅंथर संघटना ताकदीने लढेल! तसेच महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष डॉ घनश्याम भोसले यांनी देखील घोषणा केली की गाव तिथे शाखा आणि वार्ड तिथे बोर्ड अशा पद्धतीने प्रत्येक पॅंथर पदाधिकार्यांनी कार्य करायचे आहे. तसेच महाराष्ट्रातील गोरगरीबांची गरजूंची मुले शिक्षण घेत असलेल्या आश्रम शाळेला लवकरात लवकर अनुदान मिळाले पाहिजे आणि केंद्रीय व महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले




