Home यवतमाळ श्रमजीवी सरपंच जोतीताई वानखेडे तर कर्तव्यदक्ष उपसरपंच पंजाबराव गावंडे यांची आदर्श गावाकडे...

श्रमजीवी सरपंच जोतीताई वानखेडे तर कर्तव्यदक्ष उपसरपंच पंजाबराव गावंडे यांची आदर्श गावाकडे वाटचाल

138

किशोर राऊत (महागाव-यवतमाळ प्रतिनिधी)
माहागांव – उटीची ग्रा. प. म्हणजे विकासाचा ध्यास घेतलेले संरपच ज्योतिताई वानखोडे यांचे पती गणेश वानखेडे हे अतिशय संयमी व संकटग्रस्तांना व गरीब लोकांना मदत करणारे गणेश वानखेडे हे मागील निवडणुकीत ग्रामपंचायत मध्ये निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत उटी हे गाव विकासाच्या दिशेला कसे जाईल म्हणुन गणेश वानखेडे यांनी सरपंचासह सर्वच ग्रामपंचायतचा ताफा सोबत घेऊन मागील पाच वर्षाचा गावातील दीवाबत्ती पासुन ते गावाच्या विकासात्मक कार्यात सदैव तत्पर असायचे गावाला पाणीपुरवठ्यासह शुद्ध जल दलित वस्ती चौदावा वित्त आयोगापासुन ते तालुका पातळीवरील योजना कार्यान्वित असणाऱ्या योजना गावात आणण्यासाठी सदोदित प्रयत्न करून सदस्य पदाच्या मानाने गावाच्या विकासात गणेश वानखेडे यांचा सिंहासारखा वाटा असणे हे त्यांच्या श्रमाचा अविभाज्य भाग झाला आहे त्यामुळे त्यांनी गावाचा विकास कसा होईल याचा ध्यास घेत गावाच्या विकासास हातभार लावला आहे जीवनात कुठलाही राजकीय वारसा लाभलेल्या नसताना सुद्धा गावाविषयी तळमळ म्हणून गणेश बाबाराव वानखेडे यांचे विकासात्मक कार्य प्रशंसनीय ठरते म्हणून त्यांनाच उभे राहण्याची गळ घालून प्रभागांमधील जनतेने त्यांच्या सुविध्य पत्नी ज्योतीताई गणेश वानखेडे यांच्या रूपाने उभे करून निवडून आणले गावातील कुठल्याही गटाला सरपंच होण्यासाठी बहुमत नसताना धूर्तपणाने पंजाबराव गावंडे यांनी संयमी असलेल्या गणेश वानखेडे यांना जवळ करून ज्योतीताई वानखेडे यांना सरपंच पदी विराजमान करून पंजाबराव गावंडे यांनी उपसरपंच पदाची धुरा धैर्यपणाने व अभ्यासू वृत्तीने स्वीकारून गावाच्या विकासाकडे ध्यास पूर्ण लक्ष केंद्रित करीत आहेत पिण्याच्या पाण्यापासून ते गावातील पंधरावा वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना स्थानिक निधीसह सामान्य फंड या योजना प्रभावीपणे राबवित असल्याने गावाचा विकास झपाट्याने होत असून गावातील विकासाचा वारकरी टप्पा पार करीत विकासात्मक वाटचाल सुरू आहे सुरू गेल्या पन्नास वर्षात ग्रामपंचायत कार्यालय केवळ सभेच्या दिवशीच उघडले जायचे परंतु विद्यमान सरपंच उपसरपंच यांनी अभिनव पायंडा पाडून ग्रामपंचायत कार्यालय सुट्टीचा दिवस सोडून सतत उघडे राहत असल्याने जनतेचे कागदपत्रे व कामकाज तात्काळ होत असल्याने गावात चैतन्याचे वातावरण पसरले आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून आत्माराम गावंडे विरोधी पक्षाची भूमिका चोखपणे व सक्षमपणे सांभाळत आहेत विरोधाला विरोध न करता विधायक कामात सहकार्याचा हात देत गावातील विकासाची दुसरी बाजू सर्रासपणे सांभाळत आहेत त्यामुळेच गावातील विकास होत असल्याने गावकरी महिला दलित वस्त्या विकासाचा डोलारा डोक्यावर घेऊन मिरवीत आहेत ग्रामपंचायत चे सर्व सदस्य हातभार लावत असल्याने गावाचा विकास झपाट्याने होत आहे संगणकावरील संगणक चालक नितीन वानखेडे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे शिपाई गजानन बावणे सह गावातील विकासाचा ध्यास घेतलेले प्रतिष्ठित नागरिक विकास साठी झटत आहेत आपल्या लेखन शैलीत एक उटी गाव वादग्रस्त ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे ठरावासह योजनेचा लेखाजोखा मांडणारे सचिव केंद्रे यांच्या कार्याची दखलई गगनभेदी ठरत असल्याने एकेकाळी उटी गाव वादग्रस्त तंटामुक्ती कडे वाटचाल करीत असल्याने शासकीय यंत्रणेंनी गावचे सरपंच उपसरपंच सदस्यसह व सचिव यांच्या कार्याला उजाळा व उत्तेजन देण्यासाठी आदर्श सरपंच उपसरपंच सह सदस्य व गावातील सहकाराची दखल घेऊन गावासह सरपंच उपसरपंच आदर्श गाव आदर्श पुरस्कार प्राप्त असणारी असणाऱ्या उटी गावांना आदर्श ग्राम चा पुरस्कार देण्याची गावकरी मागणी करीत आहेत केवळ गावचा विकासच नव्हे तर कौटुंबिक जबाबदारी सुद्धा सरपंच ज्योती वानखेडे शेतातील सर्व कामे अतिशय काबाडकष्ट करून करून शेतीकडे दुर्लक्ष होऊन देता खरीप हंगामासह रब्बी व रब्बी हंगामातील पिकाची उत्पन्नात वाढ करून कौटुंबिक गाडा सुद्धा यशस्वीपणे उडीद आहेत असल्याने सरपंच उपसरपंच विरोधी पक्ष व गावचे कर्मचारी हे कौतुकास पात्र असून त्याचे आदर्श ग्रामपंचायतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासकीय स्तरावर विचार होणे काळाची गरज आहे त्याचप्रमाणे माजी सरपंच जोशीला ताई वानखेडे नथुजी मोरे माजी उपसरपंच गजानन मोरे शिवाजी गावंडे भगवान गावंडे अशोक राम गावंडे गणेश वानखेडे सुरेश वानखेडे दीपक पाटील गावंडे मनोज पाटील गावंडे यांचे गावच्या विकासास हातभार लागला आहे त्यामुळे उटी गावला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला तर त्यांच्या कार्याचा गौरव होईल हे मात्र सत्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here