गाढवाने शेत खाल्ले… पाप ना पुण्य!

भेदरलेल्या अवस्थेत सध्याच्या लोकांनी आणि लोकशाहीने पाऊल टाकले आहे. समाज सुधारक आणि विचारवंत यांनी दिलेले योगदान अतुलनीय असले,तरी भ्रमिष्ट झालेली आजची वैचारिकता अराजक माजवण्यात लुप्त झाली आहे, की काय? इतिहासाची पुनरावृत्ती कधीच होऊ शकत नाही. याचे भान नसणं हे नाशाचे कारण ठरते. त्या त्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती आणि भूमिका महत्त्वाची असते. आज तिच धारा, … Continue reading गाढवाने शेत खाल्ले… पाप ना पुण्य!